आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

February 17, 2026

i m news

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू  राज्यात २०२६ मधील ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; महत्वाच्या तारखा निश्चित

मुंबई : राज्यातील जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रशासकीय प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे.

Read More »
error: Content is protected !!